Thursday 10 May, 2012

चारोळी

आश्रयास जेव्हा नव्हते घरटे
तहानेस नव्हते पाणी,

लिलाव तेव्हा केलास शैय्येचा
अतृप्त श्वापदे जिंकण्या निघाले एका रात्रीची राणी..............संदेश प्रताप

No comments:

Post a Comment